Police Patil Bharti Gk Question | पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच 34


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 34

1 ) स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ? 
  1. नरेंद्रदत्त
  2. शंकरस्वामी
  3. सत्येंद्रनाथ
  4. रामकृष्ण

नरेंद्रदत्त

2 ) भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ? 
  1. महात्मा गांधी
  2. पंडित नेहरू
  3. दादाभाई नवरोजी
  4. लोकमान्य टिळक

दादाभाई नवरोजी

3 ) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. सांगली
  2. कोल्हापूर
  3. सातारा
  4. पुणे

सातारा

4 ) डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते ? 
  1. दिल्ली ते कन्याकुमारी
  2. मुंबई ते दिल्ली
  3. मुंबई ते नागपूर
  4. पुणे ते मुंबई

पुणे ते मुंबई

5 ) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ? 
  1. नागपूर
  2. पुणे
  3. मुंबई
  4. औरंगाबाद

नागपूर

6 ) खालीलपैकी कोणत्या लसीमुळे अर्भक व लहान मुलांमध्ये क्षयाचा प्रतिबंध करता येतो ? 
  1. त्रिगुणी लस
  2. डी.टी.पी बूस्टर प्लस
  3. बी.सी.जी लस
  4. ओ.पी.व्ही बूस्टर लस

बी.सी.जी लस

7 ) वसई व अर्नाळा हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ? 
  1. ठाणे
  2. पालघर
  3. रायगड
  4. सिंधुदुर्ग

पालघर

8 ) देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे ' गंगापूर धरण ' खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ? 
  1. अहमदनगर
  2. पुणे
  3. नाशिक
  4. नागपूर

नाशिक

9 ) शाहिस्तेखाना हा नात्याने औरंगजेबाचा कोण होता ? 
  1. मामा
  2. पुतण्या
  3. भाऊ
  4. भाचा

भाचा

10 ) संत्री मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ? 
  1. फाॅर्मिक
  2. सायट्रिक
  3. ब्युटिरीक
  4. लॅक्ट्रिक

सायट्रिक

11 ) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे ? 
  1. मुंबई ते बेंगलोर
  2. पुणे ते नाशिक
  3. धुळे ते कोलकत्ता
  4. मुंबई ते दिल्ली

धुळे ते कोलकत्ता

12 ) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील एकही गट अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही ? 
  1. उस्मानाबाद
  2. औरंगाबाद
  3. पुणे
  4. नागपूर

नागपूर

13 ) खाली राज्यातील काही अभयारण्य व ती ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांची नावे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ? 
  1. अंधारी - चंद्रपूर
  2. चांदोली - सांगली
  3. नागझिरा - अमरावती
  4. किनवट - नांदेड

नागझिरा - अमरावती

14 ) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? 
  1. कर्जत
  2. खालापूर
  3. पोलादपूर
  4. महाड

कर्जत

15 ) खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे ? 
  1. जंजिरा
  2. शिवनेरी
  3. प्रतापगड
  4. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

16 ) गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ? 
  1. आयझॅक न्यूटन
  2. चार्लस डार्विन
  3. थॉमस एडिसन
  4. नेपियर

आयझॅक न्यूटन

17 ) .............. रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते ; म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीस ' युनिव्हर्सल डोनर ' असे म्हणतात ? 
  1. O
  2. AB
  3. B
  4. A

O

18 ) कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे ? 
  1. यवतमाळ
  2. नाशिक
  3. नागपूर
  4. कोल्हापूर

नागपूर

19 ) लाल रंगाच्या काचेतून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने ............... दिसतात ? 
  1. लाल रंगाची
  2. निळ्या रंगाची
  3. काळ्या रंगाची
  4. पिवळ्या रंगाची

काळ्या रंगाची

20 ) सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ? 
  1. मंगळवेढा
  2. मोहोळ
  3. अक्कलकोट
  4. नृसिंहपुर

नृसिंहपुर

21 ) चेन्नई येथील ............... ही भारतातील सर्वात लांब पुढं आहे ? 
  1. कोलावरी
  2. मरीना
  3. कलंगुट
  4. कोवालम

मरीना

22 ) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ? 
  1. राष्ट्रपती
  2. पंतप्रधान
  3. उपराष्ट्रपती
  4. गृहमंत्री

उपराष्ट्रपती

23 ) खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते ? 
  1. लॉर्ड रिपन
  2. लॉर्ड लिटन
  3. लॉर्ड डलहौसी
  4. लॉर्ड माऊंटबॅटन

लॉर्ड रिपन

24 ) महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला ? 
  1. अकलूज
  2. श्रीरामपूर
  3. प्रवरानगर
  4. कोपरगाव

प्रवरानगर ( जि . अहमदनगर )

25 ) भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ? 
  1. 21
  2. 18
  3. 23
  4. 16

18

1 Comments

  1. it is very helpful to slove online peaper ......with long term meamory

    ReplyDelete
Previous Post Next Post