पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 2


Police Patil Bharti Gk Question


उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे .

आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन  Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या

सराव प्रश्नसंच 2

1 ) बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली ? 
  1. महात्मा फुले
  2. बेहरामजी मलबारी
  3. महात्मा गांधी
  4. डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

2 ) नागालँड या राज्याची राजधानी कोणती ? 
  1. अगरताळा
  2. इटानगर
  3. कोहिमा
  4. इंफाळ

कोहिमा

3 ) देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला ? 
  1. गंगा नदी
  2. गोदावरी नदी
  3. अंजी नदी
  4. ब्रह्मपुत्रा नदी

अंजी नदी

4 ) पेंच राष्ट्रीय उद्यान कोणते नाव देण्यात आले आहे ? 
  1. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
  2. पं . जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान
  3. डॉ . एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय उद्यान
  4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

पं . जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

5 ) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ? 
  1. तोरणा
  2. राजगड
  3. शिवनेरी
  4. प्रतापगड

तोरणा

6 ) भारताच्या तिन्ही संरक्षण सेनादलाचे प्रमुख कोण असतात ? 
  1. संरक्षण मंत्री
  2. पंतप्रधान
  3. राष्ट्रपती
  4. गृहमंत्री

राष्ट्रपती

7 ) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ? 
  1. पंतप्रधान
  2. राष्ट्रपती
  3. उपराष्ट्रपती
  4. राज्यपाल

उपराष्ट्रपती

8 ) ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो ? 
  1. तलाठी
  2. ग्रामसेवक
  3. कोतवाल
  4. सरपंच

ग्रामसेवक

9 ) रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ? 
  1. दादाभाई नौरोजी
  2. महात्मा गांधी
  3. सर सय्यद अहमद खान
  4. मौलाना आझाद

दादाभाई नौरोजी

10 ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली ? 
  1. सर ॲलन ह्यूम
  2. लॉर्ड कर्झन
  3. सर हेन्री कॉटन
  4. यापैकी नाही

सर ॲलन ह्यूम

11 ) चवदार तळे सत्याग्रह कोणी केला ? 
  1. सरोजिनी नायडू
  2. महात्मा गांधी
  3. सरदार पटेल
  4. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर

12 ) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात ? 
  1. प्रधानमंत्री
  2. राष्ट्रपती
  3. सर न्यायाधीश
  4. उपराष्ट्रपती

राष्ट्रपती

13 ) बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो ? 
  1. ब जीवनसत्व
  2. क जीवनसत्व
  3. ड जीवनसत्व
  4. अ जीवनसत्व

ब जीवनसत्व

14 ) इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते ? 
  1. स्वादुपिंड
  2. यकृत
  3. प्लिहा
  4. मूत्रपिंड

स्वादुपिंड

15 ) खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ? 
  1. पेंच
  2. रणथंबोर
  3. मेळघाट
  4. ताडोबा

रणथंबोर

16 ) हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
  1. नागपूर
  2. भंडारा
  3. गोंदिया
  4. गडचिरोली

गडचिरोली

17 ) महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे ? 
  1. नाशिक
  2. मुंबई
  3. पुणे
  4. नागपूर

पुणे

18 ) इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ? 
  1. कर्नाटक
  2. छत्तीसगड
  3. मध्य प्रदेश
  4. गुजरात

छत्तीसगड

19 ) इंडियन इंडिपेंडेंस लीगची स्थापना कोणी केली ? 
  1. स्वातंत्र्यवीर सावरकर
  2. सुभाष चंद्र बोस
  3. लोकमान्य टिळक
  4. रासबिहारी बोस

रासबिहारी बोस

20 ) महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा .............. आहेत  
  1. 34
  2. 35
  3. 38
  4. 36

34

21 ) कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो ? 
  1. प्रयाग चिखली
  2. हरिपूर
  3. नृसिंहवाडी
  4. पेठ वडगाव

नृसिंहवाडी

22 ) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? 
  1. महात्मा गांधी
  2. बाबासाहेब आंबेडकर
  3. सरोजिनी नायडू
  4. विनोबा भावे

सरोजिनी नायडू

23 ) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते ? 
  1. खरोष्टी लिपी
  2. मोडी लिपी
  3. ब्राह्मणी लिपी
  4. देवनागरी लिपी

देवनागरी लिपी

24 ) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ? 
  1. रातांधळेपणा
  2. कावीळ
  3. क्षयरोग
  4. रक्तक्षय

रक्तक्षय

25 ) भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ? 
  1. राजस्थान
  2. पंजाब
  3. तमिळनाडू
  4. केरळ

पंजाब

1 Comments

Previous Post Next Post