Police Patil Bharti Gk Question
उमेदवारांसाठी सूचना : हे केवळ सराव प्रश्न आहेत जे आगामी पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात . हे प्रश्न सोडवण्याकरीता कोणत्याही प्रकारची गुणदान पद्धत व वेळेची मर्यादा नाही ; उमेदवाराने हे प्रश्न केवळ पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्धेशाने सोडवणे आवश्यक आहे . आम्ही पोलीस पाटील भरती सराव प्रश्नसंच या पेजवर दररोज नवनवीन Police Patil Bharti Gk Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस पाटील भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी आमच्या Mpsc Battle या ब्लॉग ला दररोज आवश्य भेट द्या
सराव प्रश्नसंच 3
1 ) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ?
- पूर्णा
- भीमा
- भोगावती
- पंचगंगा
भोगावती
2 ) विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो ?
- 9 ऑगस्ट
- 8 ऑगस्ट
- 12 ऑगस्ट
- 14 ऑगस्ट
9 ऑगस्ट
3 ) हाय अॅल्टीट्यूड रिसर्च लॅबोरट्री कोठे आहे ?
- मुंबई
- इंदौर
- गुलगर्म
- अलवाये
गुलगर्म
4 ) जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ?
- नाईल
- गंगा
- ब्रह्मपुत्रा
- ॲमेझॉन
ॲमेझॉन
5 ) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली ?
- 15 ऑगस्ट 2007
- 26 जानेवारी 2005
- 1 मे 2007
- 2 ऑक्टोबर 2007
15 ऑगस्ट 2007
6 ) जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
- छत्तीसगड
- मध्य प्रदेश
- आसाम
- उत्तराखंड
उत्तराखंड
7 ) कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले ?
- गार्डन चिली
- गार्डन ट्रेसर
- गार्डन कार्यझन
- गार्डन लीला
गार्डन चिली
8 ) झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
- प्रकाश आमटे
- पु ल देशपांडे
- आनंद यादव
- लक्ष्मण माने
आनंद यादव
9 ) रेबीज या आजारात .............. दिवसांच्या रोगबिजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात ?
- 20
- 10
- 40
- 60
10
10 ) कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही ?
- खापरखेडा
- मौदा
- पारस
- कोराडी
पारस
11 ) पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली ?
- मेधा पाटकर
- विलासराव साळुंखे
- सुंदरलाल बहुगुणा
- राजेंद्र शेंडे
विलासराव साळुंखे
12 ) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- नंदुरबार
- धुळे
- नाशिक
- जळगाव
नंदुरबार
13 ) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
- 1995
- 1993
- 2001
- 2004
1993
14 ) भारतीय लष्कराने ............... रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला ?
- 19 नोव्हेंबर 1960
- 19 जानेवारी 1962
- 19 डिसेंबर 1961
- 19 जुलै 1963
19 डिसेंबर 1961
15 ) कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते ?
- हिरा
- ग्राफाईट
- स्टील
- दगडी कोळसा
हिरा
16 ) पहिली भू - विकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली ?
- उत्तर प्रदेश
- पंजाब
- महाराष्ट्र
- राजस्थान
पंजाब
17 ) रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?
- ओब्रो
- अन्टनो
- ॲमेझॉन
- टायबर
टायबर
18 ) फाल्मू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
- झारखंड
- छत्तीसगड
- मध्य प्रदेश
- बिहार
झारखंड
19 ) कागदाचा शोध ................ या देशांमध्ये लागला ?
- जपान
- जर्मनी
- चीन
- इंग्लंड
चीन
20 ) कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात ?
- युरेनियम
- आयोडीन
- कोबाल्ट
- अल्ट्रा
कोबाल्ट
21 ) न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?
- जे जे थॉमसन
- न्यूटन
- जेम्स चांडविक
- रुदरफोर्ड
जेम्स चांडविक
22 ) सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ?
- ओरिजिन ऑफ बॉटनी
- एशियाटिक रिसपँस
- ओरिजन ऑफ स्पीसीज
- हिस्टरी ऑफ आर्किऑलॉजी
ओरिजन ऑफ स्पीसीज
23 ) लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते ?
- लिमोनाइट
- सीडेराईट
- मॅग्नेटाइट
- हेमेटाईट
मॅग्नेटाइट
24 ) ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत ?
- गुलजार
- आनंदबक्षी
- साहीर
- प्रदीप
प्रदीप
25 ) 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
- 12
- 14
- 16
- 18
14