पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 7
पोलीस पाटील भरती ऑनलाइन टेस्ट | Police Patil Bharti Online Test - 7
टेस्ट विषयी
✅ प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
✅ प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
✅ निगेटिव्ह मार्किंग : नाही
✅ एकूण प्रश्नांची संख्या : 25
✅ एकूण गुण : 25
✅ वेळ मर्यादा : 20 मिनिटे
🗒️ प्रश्नांचे विश्लेषण पाहण्यासाठी, कृपया आधी टेस्ट सबमिट करा आणि नंतर Question Analysis बटणावर क्लिक करा
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२५ पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Quiz App
ओझोन थराची झीज कोणत्या वायूमुळे होते ?
▪️ क्लोरोफ्लुरो कार्बन
▪️ मिथेन
▪️ अमोनिया
▪️ कार्बन डाय-ऑक्साइड
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
▪️ रत्नागिरी
▪️ रायगड
▪️ अमरावती
▪️ सिंधुदुर्ग
महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
▪️ 35
▪️ 34
▪️ 28
▪️ 36
त्रिपुरा राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे ?
▪️ आगरताळा
▪️ गंगटोक
▪️ कोहिमा
▪️ ऐजवाल
राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
▪️ 22 मार्च
▪️ 5 सप्टेंबर
▪️ 28 फेब्रुवारी
▪️ 14 एप्रिल
समाज समता संघाची स्थापना कोणी केली ?
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ महर्षी कर्वे
▪️ राजर्षी शाहू महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय होते ?
▪️ मूळशंकर करसनदास तिवारी
▪️ डेबुजी झिंगराजी जानोरकर
▪️ माणिक बंडोजी इंगळे
▪️ वरीलपैकी नाही
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली ?
▪️ नागपूर
▪️ महाड
▪️ नाशिक
▪️ रत्नागिरी
गन पावडरमध्ये मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणता घटक पदार्थ असतो ?
▪️ सोडियम क्लोरेट
▪️ पोटॅशियम नायट्रेट
▪️ पोटॅशियम क्लोरेट
▪️ अमोनियम नायट्रेट
सपाट प्रदेशाकरिता ग्रामपंचायतीच्या स्थापनेसाठी गावची लोकसंख्या किमान किती असावी लागते ?
▪️ 600
▪️ 1000
▪️ 500
▪️ 300
भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
▪️ इंदिरा गांधी
▪️ विजयालक्ष्मी पंडित
▪️ सुचेता कृपलानी
▪️ लक्ष्मी स्वामीनाथन
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतो ?
▪️ जिल्हा परिषद उपाध्यक्ष
▪️ जिल्हाधिकारी
▪️ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
▪️ विभागीय आयुक्त
राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात ?
▪️ कलम 360
▪️ कलम 352
▪️ कलम 370
▪️ कलम 356
भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय ?
▪️ अप्सरा
▪️ पौर्णिमा
▪️ झरलीना
▪️ सायरस
गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील प्रवास एकूण किती किमी लांबीचा आहे ?
▪️ 588 कि.मी
▪️ 770 कि.मी
▪️ 668 कि.मी
▪️ 675 कि.मी
इंदिरा कालवा कोणत्या राज्यात आहे ?
▪️ गुजरात
▪️ राजस्थान
▪️ पंजाब
▪️ हरियाणा
खालीलपैकी कोणती जिल्हा परिषदेची अत्यंत महत्त्वाची समिती आहे ?
▪️ शेती समिती
▪️ स्थायी समिती
▪️ वित्त समिती
▪️ समाज कल्याण समिती
श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे ?
▪️ पाल्क
▪️ आदम
▪️ मन्नार
▪️ जाफना
कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना एखाद्याला किती काळ मंत्रीपदावर राहता येते ?
▪️ दोन महिने
▪️ चार महिने
▪️ सहा महिने
▪️ राहता येत नाही
भारतातील पहिला रेल्वे मार्ग कोठे सुरू झाला ?
▪️ मुंबई ते ठाणे
▪️ मुंबई ते पुणे
▪️ मुंबई ते आग्रा
▪️ मुंबई ते नागपूर
सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ महात्मा फुले
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
▪️ कर्मवीर भाऊराव पाटील
▪️ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले ?
▪️ सुरत
▪️ मुंबई
▪️ कलकत्ता
▪️ मद्रास
सतीबंदीचा कायदा कोणी केला ?
▪️ लॉर्ड डलहौसी
▪️ राजाराम मोहन रॉय
▪️ महात्मा फुले
▪️ लॉर्ड विल्यम बेंटिक
1857 च्या उठावाबद्दल 'पहिले स्वातंत्र्य युद्ध ' असे उद्गार कोणी काढले ?