मराठी साहित्यिक आणि त्यांचे साहित्य
Question : 1
नारायण राजहंस यांना 'बालगंधर्व' ही पदवी कोणी दिली
Correct Answer: लोकमान्य टिळक
Question : 2
'मोचनगड' या पहिल्या ज्ञात ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण ?
Correct Answer: रा.भि. गुंजीकर
Question : 3
'हायकू' हा काव्यप्रकार --------------- भाषेतून मराठीत आला आहे
Correct Answer: जपानी
Question : 4
मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते
Correct Answer: शंकर गर्गे
Question : 5
'ग्रामगीतेचे' लेखक कोण
Correct Answer: संत तुकडोजी महाराज
Question : 6
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण
Correct Answer: बाळशास्त्री जांभेकर
Question : 7
'शामची आई' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे
Correct Answer: साने गुरुजी
Question : 8
'पानिपत' या साहित्याचे लेखक कोण आहेत
Correct Answer: विश्वास पाटील
Question : 9
'गोलपिठा' या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत
Correct Answer: नामदेव ढसाळ
Question : 10
'बहु असोत सुंदर संपन्न की महा ----------- हे गाजलेले गीत कोणी लिहिले
Correct Answer: श्री.कृ. कोल्हटकर
Question : 11
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा - या शब्दात महाराष्ट्राचे वर्णन करणारे कवी कोण आहेत
Correct Answer: गोविंदाग्रज
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
Question : 12
सत्य तोच धर्म करावा कायम । मानवा आराम । सर्व ठायी ।। मानवाचा धर्म सत्य हीच नीती। बाकीची कुनीती । जोती म्हणे ।।
सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे
सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे
Correct Answer: महात्मा जोतीराव फुले
Question : 13
आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण
Correct Answer: विष्णू शास्त्री चिपळूणकर
Question : 14
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1. वाल्मिकी - रामायण
2. व्यासमुनी - महाभारत
3. कालिदास - मेघदूत
4. वामन पंडित - यथार्थदीपिका
1. वाल्मिकी - रामायण
2. व्यासमुनी - महाभारत
3. कालिदास - मेघदूत
4. वामन पंडित - यथार्थदीपिका
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
वरील सर्व जोड्या बरोबर आहेत.
Question : 15
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1. बंकिमचंद्र चटर्जी - आनंदमठ
2. रविंद्रनाथ टागोर - गीतांजली
3. लोकमान्य टिळक - गीताई
4. विनोबा भावे - गीतारहस्य
1. बंकिमचंद्र चटर्जी - आनंदमठ
2. रविंद्रनाथ टागोर - गीतांजली
3. लोकमान्य टिळक - गीताई
4. विनोबा भावे - गीतारहस्य
Correct Answer: फक्त 3 आणि 4
लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य लिहिले आहे आणि विनोबा भावे यांनी गीताई (श्रीमद्भगवतगीतेचे मराठीतील भाषांतर) लिहिले आहे. त्यामुळे 3 आणि 4 या जोड्या अयोग्य आहेत.
Question : 16
लेखक व त्यांचे साहित्य - अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
Correct Answer: भालचंद्र नेमाडे - ययाती
ययाती कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) आहेत. (भालचंद्र नेमाडे यांची प्रसिद्ध कादंबरी कोसला आहे.)
Question : 17
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
1. मृत्युंजय - शिवाजी सावंत
2. श्रीमान योगी - रणजित देसाई
3. झोंबी - आनंद यादव
4. कोसला - भालचंद्र नेमाडे
1. मृत्युंजय - शिवाजी सावंत
2. श्रीमान योगी - रणजित देसाई
3. झोंबी - आनंद यादव
4. कोसला - भालचंद्र नेमाडे
Correct Answer: वरीलपैकी एकही नाही
वरील सर्व जोड्या बरोबर आहेत.
Question : 18
यामा ही साहित्यकृती कोणाची आहे ज्यांना 1982 मध्ये साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
Correct Answer:
Question : 19
विजय तेंडुलकर यांच्या कोणत्या नाटकाने एका कामगार वर्गातील माणसाच्या स्त्रियांसोबतच्या 'बंधनकारक' संबंधांचे चित्रण करून पारंपरिक नैतिकतेला आव्हान दिले आणि ते खूप वादग्रस्त ठरले ?
Correct Answer:
Question : 20
आरती प्रभू या टोपण नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण ?
Correct Answer:
Question : 21
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Correct Answer:
Question : 22
रायगडाला जेव्हा जाग येते - हे पुस्तक कोणाचे आहे ?
Correct Answer:
Question : 23
प्रकाश वाटा - हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct Answer:
Question : 24
जेव्हा मी जात चोरली होती - हे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct Answer:
Question : 25
माझी जन्मठेप - हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
Correct Answer:
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /